(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी
एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा
गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिलला रात्री लक्ष्मणपुरी येथील शासकीय निवासस्थानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !
देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटी) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.
श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आध्यात्मिक नेते धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधात फेसबुकवर द्वेषयुक्त भाषण पोस्ट करणार्या व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आलेला प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दर्शवला.
राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र योगी आदित्यनाथ एका उत्तरदायी पदावर बसले आहेत.
उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.