Maulana Shahabuddin Razvi : महाकुंभामध्ये मुसलमानांचे धर्मांतर होणार असल्याचा कांगावा करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

महाकुंभ हा हिंदूंचा मोठा उत्सव आहे. त्याला गालबोट लावण्यासाठी मुसलमान नेते आणि त्यांच्या संघटना कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे यातून दिसून येते !

Subsidised Ration During Mahakumbh : आखाडे आणि कल्पवासी यांना सरकारकडून मिळणार स्वस्त धान्य !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आखाडा आणि कल्पवासी यांना सरकारकडून ६ रुपये प्रतिकिलो तांदूळ, ५ रुपये प्रतिकिलो गव्हाचे पीठ, १८ रुपये प्रतिकिलो साखर आदी मिळणार आहे.

Prayagraj Mahakumbh 2025 : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभपर्वाची सिद्धता पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते येथे महाकुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी ३१ डिसेंबरला प्रयागराज येथे संगमक्षेत्री आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Moradabad Gauri Shankar Mandir Reopened : मुसलमानबहुल भागात ४४ वर्षे बंद असणार्‍या शिवमंदिराचा प्रशासन करत आहे जीर्णोद्धार !

हिंदूंची मंदिरे कुठे आणि कुणामुळे बंद झाली होती, हे लक्षात घेता भारतात मुसलमान नाही, तर हिंदूच असुरक्षित आहेत, हे लक्षात येते !

Akhilesh Yadav On Yogi Adityanath : (म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांच्या घराखालीही शिवलिंग असून तेथेही खोदा !’

मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री असतांना अध्योध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश देऊन शेकडो कारसेवकांना ठार केले. त्यांच्या मुलाकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ?

भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षाव्यवस्था तैनात !

महाकुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.

Under Water Drone In Mahakumbh : भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अंडर वॉटर ड्रोन’ यंत्रणा सज्ज !

इतकेच नव्हे, तर नदीकाठी ‘रिमोट लाईफ बॉय’ नावाचे पथकही सिद्ध करण्यात आले आहे. हे पथक अत्यंत गतीने पाण्यात कुठेही पोचून संकटातील भाविकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सक्षम आहे.

CM Yogi On Veer Bal Diwas : भारताला काबुल (अफगाणिस्तान) आणि बांगलादेश होण्यापासून वाचवायचे आहे ! – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते शिखांचे नववे गुरु गोविंददेव सिंह यांचे २ सुपुत्रांच्या त्यागाच्या निमित्त आयोजित ‘वीर बाल दिना’निमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Prayagraj Mahakumbha Parva 2025 : गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन करण्यायोग्य ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गंगा नदीत अधिक पाणी उपलब्ध आहे. निर्मल गंगा नदीचे दर्शन होण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नदीत अधिक पाणी सोडण्यात येणर आहे. एकूणच गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन योग्य आहे.

Kanpur 5 Temples Freed Out of 120 : कानपूरमध्ये मुसलमानबहुल भागात बंद आणि अतिक्रमित आहेत १२० मंदिरे !

कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्‍या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !