स्थळ ठरलेले नसतांनाही ‘सनबर्न’कडून तिकीटविक्रीला प्रारंभ
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘अजिनोमोटो’ हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (एम्.एस्.जी.) आहे. वर्ष १९०९ मध्ये ‘ब्रँड’ म्हणून त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले.
अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.
किनारपट्टीवर उपाहारगृहे आणि क्लब मिळून ५४ अनधिकृत बांधकामे होईपर्यंत उत्तर गोव्याचे प्रशासन काय करत होते ?
मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?
‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.
‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !
भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !
ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !