पुन्हा सत्तेवर आल्यास आसाममधून २४ घंट्यांत ‘मियां मुसलमानां’ना’ बाहेर काढण्याचा कायदा आणू – Himanta Biswa Sarma

पुन्हा सत्तेवर आल्यास आसाममधून २४ घंट्यांत ‘मियां मुसलमानां’ना’ बाहेर काढण्याचा कायदा आणू – Himanta Biswa Sarma

पुढील ५ वर्षांत आम्ही बांगलादेशी मियाँची कंबर मोडू, असे आश्वासन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिले.

Gujarat UCC Bill : गुजरात बनले समान नागरी कायदा करणारे दुसरे राज्य !

Gujarat UCC Bill : गुजरात बनले समान नागरी कायदा करणारे दुसरे राज्य !

गुजरातमधील भाजप सरकारने विधानसभेत समान नागरी कायद्याचे विधेयक बहुमताने संमत केले.

Gujarat UCC Bill : गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर

Gujarat UCC Bill : गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर

भाजपशासित एकेका राज्यात समान नागरी कायदा करण्याचा विचार झाला, तर जम्मू-काश्मीर, बंगाल, तमिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांत जिथे भाजप सत्तेत नाही, तेथील जनतेवर अन्याय होतच रहाणार !

समान नागरी कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ३ विभागांनी अभिप्राय मागवले !

समान नागरी कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ३ विभागांनी अभिप्राय मागवले !

विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच महिला आणि बालकल्याण या विभागांकडून समान नागरी कायद्याच्या संदर्भात अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

Pansare Murder Case : भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आम्ही कधीही आंदोलन केले नाही ! – शशिकांत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

Pansare Murder Case : भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आम्ही कधीही आंदोलन केले नाही ! – शशिकांत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

भारतात धर्मनिरपेक्षता असतांना ‘समान नागरी कायदा’ नाही. अशा वेळी या घटनात्मक असमतोलाच्या विरोधात साम्यवाद्यांनी आवाज उठवायला हवा होता. असे होत नाही, याचाच अर्थ यांचा साम्यवादच बनावट आहे, असेच म्हटले पाहिजे !

वैयक्तिक कायदे थेट अमान्य ठरवल्यास समान नागरी कायदा पर्याय ठरू शकेल ! –  Supreme Court

वैयक्तिक कायदे थेट अमान्य ठरवल्यास समान नागरी कायदा पर्याय ठरू शकेल ! –  Supreme Court

या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत) अ‍ॅक्ट, १९३७’ या कायद्याला आव्हान दिले आहे. या कायद्यामुळे वारसा हक्कांसारख्या सूत्रांमध्ये मुसलमान महिलांशी भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारतात बहुपत्नी विवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘समान नागरी कायद्या’ची आवश्यकता !

भारतात बहुपत्नी विवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘समान नागरी कायद्या’ची आवश्यकता !

‘न्यायालयासमोर अनेक कौटुंबिक प्रकरणे येतात. त्यात प्रामुख्याने लग्नाची वैधता आणि घटस्फोट यांची प्रकरणे असतात. यासंदर्भात देशात ‘हिंदु विवाह कायदा’, हिंदु द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ आणि ‘वारसा हक्क’ असे कायदे आहेत.

Uttarakhand Governor : उत्तराखंडच्या ‘राज्यपालांनी धर्मांतर विरोधी विधेयक’ आणि ‘समान नागरी संहिता विधेयक’ परत पाठवले

Uttarakhand Governor : उत्तराखंडच्या ‘राज्यपालांनी धर्मांतर विरोधी विधेयक’ आणि ‘समान नागरी संहिता विधेयक’ परत पाठवले

राज्याच्या भाजप सरकारने विधानसभेत संमत केलेले ‘धर्मांतर विरोधी (सुधारणा) विधेयक २०२५’ आणि ‘समान नागरी संहिता दुरुस्ती विधेयक’ ही २ अत्यंत महत्त्वाची विधेयके राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांनी तांत्रिक त्रुटींचे कारण देत पुन्हा सरकारकडे पाठवली आहेत.

‘मुस्लीम वैयक्तिक कायद्या’ला छेद देणारी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !

‘मुस्लीम वैयक्तिक कायद्या’ला छेद देणारी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !

‘केरळमधील महंमद शरीफ हा विवाहित होता आणि त्याला २ मुले होती. असे असतांना त्याने दुसरे लग्न केले. या दुसर्‍या पत्नीपासून झालेल्या मुलांची नावे नोंदवण्यासाठी त्याने सरकारी कार्यालयात अर्ज दिला…

छत्तीसगडमधील प्रकरणावरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नका, गोव्यात अल्पसंख्यांक सुरक्षित ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

छत्तीसगडमधील प्रकरणावरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नका, गोव्यात अल्पसंख्यांक सुरक्षित ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात अल्पसंख्यांकांवर अन्याय केला जात नाही आणि असे कधी होणारही नाही. छत्तीसगड येथील घटनेवरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या प्रारंभी केले. छत्तीसगड येथे धर्मांतर आणि मानवी तस्करी करणे या आरोपाखाली केरळमधील २ नन्सना कह्यात घेण्यात आले आहे.