Pansare Murder Case : भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आम्ही कधीही आंदोलन केले नाही ! – शशिकांत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
भारतात धर्मनिरपेक्षता असतांना ‘समान नागरी कायदा’ नाही. अशा वेळी या घटनात्मक असमतोलाच्या विरोधात साम्यवाद्यांनी आवाज उठवायला हवा होता. असे होत नाही, याचाच अर्थ यांचा साम्यवादच बनावट आहे, असेच म्हटले पाहिजे !