Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात लागू होणार समान नागरी कायदा !
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे सुतोवाच !
स्वतंत्र भारतात असा कायदा करणारे पहिलेच राज्य !
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे सुतोवाच !
स्वतंत्र भारतात असा कायदा करणारे पहिलेच राज्य !
‘भारतीय कायदा आयोग आधीच यावर काम करत आहे. त्यामुळे आम्ही संसदेला यासाठी वेगळा कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्यांसह समान नागरी कायदा व्हावा, सर्वांना विनामूल्य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.
एकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे !
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन !
देशात दोन कायदे, दोन ध्वज आणि पंथांचे वैयक्तिक कायदे न रहाण्यासाठी भारतात समान नागरी कायदा हवा !
राजघराणे आणि उद्योजक यांना आरक्षण नको; पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षण यांसाठी आरक्षण हवे आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच. एकदा समान नागरी कायदा लागू झाला, तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी.
इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्यांना हितकारक होते. त्यामुळे त्या कायद्यांमध्ये पालट करणे आवश्यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.
देशातील लैंगिक, धार्मिक आणि सामाजिक असमानता दूर करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम ४४ अन्वये ‘समान नागरी कायदा’ लागू करून भारत देश उपाययोजना करू शकतो.
‘समान नागरी कायद्याच्या माध्यमातून देशातील सुमारे १० कोटी मुसलमान महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि इतर परिस्थितीचे सबलीकरण होऊ शकते’, हे सर्वांना ठाऊक आहे.