कर्जत (जिल्हा रायगड) येथे ४ धर्मांधांकडून हिंदु तरुणाला अमानुष मारहाण !
हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांध मुसलमानांकडून मार खात रहाणार ? आपल्या लेकीबाळींसह स्वतःचेही रक्षण करण्यसाठी आत्मबळ वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांध मुसलमानांकडून मार खात रहाणार ? आपल्या लेकीबाळींसह स्वतःचेही रक्षण करण्यसाठी आत्मबळ वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
मासेमारी हा व्यवसाय पुष्कळ जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करतांना मासेमारांना समुद्रात विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तींमध्ये प्राथमिक उपचार काय करावेत ?..
अयोध्येतील राममंदिराच्या व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे. मंदिराच्या पुजार्यांचा पेहराव पालटला आहे. पुरोहितांचा पेहरावाच्या कपड्यांचा रंग आता भगव्यावरून पिवळा करण्यात आला आहे. याखेरीज त्यांना मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. हिंदु धर्म हा दुर्बलांचा नाही. हिंदूंनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथील सहकार नगर मैदान येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले जाणारे प्रशिक्षणवर्ग या वर्षीपासून नवीन पद्धतीप्रमाणे होणार आहेत. पूर्वी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग असे वर्ग होत.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.