रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.

साधिकेने भावाच्या स्तरावर प्रयत्न करून प्रशिक्षण केल्याने तिला मारुतिरायाचे अस्तित्व जाणवून तिच्याकडून प्रशिक्षण क्षात्रभावाने होणे

साधिकेने भावाच्या स्तरावर प्रयत्न करून प्रशिक्षण केल्याने तिला मारुतिरायाचे अस्तित्व जाणवून तिच्याकडून प्रशिक्षण क्षात्रभावाने होणे

साधिकेने लाठी प्रशिक्षण करतांना ‘हनुमान प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि तोच माझ्याकडून प्रशिक्षण करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याने तिला लाठी गतीने फिरवता येणे

महाराष्ट्रातील ५ शहरांत हिंसक कारवाया घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट ! – पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, नागपूर

महाराष्ट्रातील ५ शहरांत हिंसक कारवाया घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट ! – पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, नागपूर

नक्षलवाद संपवण्यासाठी प्रथम शहरांमध्ये फोफावणारा शहरी नक्षलवाद संपवणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवादाएवढीच ही समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.

आजच्या पाल्यांना पंचकोशाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे ! – दिलीप बेतकेकर, विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

आजच्या पाल्यांना पंचकोशाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे ! – दिलीप बेतकेकर, विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

मनामध्ये २४ तासांमध्ये ६० सहस्र विचार येतात; परंतु त्यातील ९५ टक्के विचार भूतकालीन आणि नकारात्मक असतात. हे विचार सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा.

महिलांनी स्वसंरक्षण शिकून प्रशिक्षित होणे आवश्यक ! – प्रकाश कोंडस्कर, हिंदु जनजागृती समिती

महिलांनी स्वसंरक्षण शिकून प्रशिक्षित होणे आवश्यक ! – प्रकाश कोंडस्कर, हिंदु जनजागृती समिती

पूर्वीच्या काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना महिलांची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

विचार घेऊन ‘एखादी कला प्रस्तुत करणे किंवा पात्र साकारणे किती अवघड आहे’, हे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रथम निर्विचार अवस्था गाठून मगच कलेचे प्रस्तुतीकरण करणे, महत्त्वाचे आहे.

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.