संपादकीय : ‘महासत्ते’तील शैक्षणिक अडथळा !
भारतीय संस्कृतीचा गाभा ‘सत्शील आचरण’ हा आहे. ‘सत्शील आचरणा’नेच सर्वांगीण विकास साधणारा बलशाली भारत घडेल, हे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी जाणून कृतीशील व्हावे !
भारतीय संस्कृतीचा गाभा ‘सत्शील आचरण’ हा आहे. ‘सत्शील आचरणा’नेच सर्वांगीण विकास साधणारा बलशाली भारत घडेल, हे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी जाणून कृतीशील व्हावे !
संस्कारित पिढी घडवण्याच्या दृष्टीने शाळेच्या अभ्यासक्रमात मूल्यवर्धित शिक्षण अंतर्भूत करणे किती आवश्यक ठरले आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. राज्यकर्ते त्यादृष्टीने विचार करतील का ?
शिक्षकी पेशाला कलंक असलेले वासनांध शिक्षक ! शाळेसारख्या ठिकाणी वारंवार घडणार्या अशा घटना रोखण्यासाठी अशा शिक्षकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांचे केवळ निलंबन नव्हे, तर त्यांना कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे!
मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !
असे शिक्षक, मुख्याध्यापक यांना बडतर्फच करायला हवे !
शारीरिक शिक्षणाचा वर्ग घेणार्या शिक्षकाने १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेत विनयभंग केला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव चौहान या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
सरकारी शाळेतील शिक्षक गलेलठ्ठ वेतन घेऊनही विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात अपयशी असणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
गेंड्याच्या कातडीच्या सरकारांना न्यायालयांनी कितीही फटकारले, तरी त्यांच्यावर कधीही आणि काहीही परिणाम होत नसतो ! त्यांच्यावर कडक कारवाई करणेच आवश्यक असते. असे जेव्हा होईल, तेव्हाच जनतेला खर्या अर्थाने कायद्याचे राज्य मिळेल !
अशा निर्दयी शिक्षकांना शाळेतून बडतर्फच करायला हवे ! मारहाण करणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करणार ?