Telangana Christian School Controversy : तेलंगाणा येथील मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे घालून येण्यापासून रोखल्याने शाळेची तोडफोड !

शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे येथे ‘नूतन मराठी विद्यालया’तील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांस शिक्षिकेकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण !

असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !

Students Thrashed Drunk Teacher : वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना शिवीगाळ करणार्‍या शिक्षकाला मुलांनी चपलांनी चोपले !

अशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ?

संच मान्यतेच्या सुधारित निकषाअन्वये पटसंख्या न्यून झाल्यास मुख्याध्यापकांचे पद रहित होणार !

खासगी शाळांना शासनमान्यतेविना नवीन शिक्षक संमती मिळत नाही. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती ही नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंतच असेल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

शिक्षकांच्या वस्त्रसंहितेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध !

विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकाची वेशभूषा ही अशोभनीय असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी नवीन वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! –  डॉ. परकार

सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.

Maharahstra Teacher Dress Code : महाराष्‍ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्‍त्रसंहिता लागू !

शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्‍त्रसंहिता लागू झाल्‍यावर कोल्‍हेकुई करणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

विद्यार्थ्यांसाठीचे जागतिक स्तरावरील गृहपाठ धोरण स्वीकारण्याची आवश्यकता ! – राज्यपाल रमेश बैस

जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस..

जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.