आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला

विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या.

बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा ! – लोकसभेत भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

पुण्यातील इलेक्ट्रिक बाजारातील बनावट साहित्यावर पोलिसांकडून कारवाई !

बनावट साहित्य विकून जनतेची फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

आशा भवन (सातारा) येथील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह !

फादर आणि नन्स यांच्या येण्या-जाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास ही स्थिती आटोक्यात येईल, असे स्थानिकांचे मत आहे. (कोरोनावर आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे का, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो.

कोल्हापूर आणि सांगली येथील प्रसिद्ध केबलवाहिन्यांनी घेतल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती !

कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.

केंद्र सरकार आणि ट्विटर यांनी खोट्या बातम्या आणि भडकाऊ पोस्ट यांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा बनवावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ट्विटर आणि केंद्र सरकार यांना एक यंत्रणा बनवण्यास सांगितले असून त्याद्वारे खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि भडकाऊ पोस्ट यांना आळा घालता येईल.

पिंपरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना !

सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !

सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

माघी गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित !

माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.