१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू

१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा मोर्चा

पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत,-डॉ. मिलिंद कांबळे

नंदुरबार येथे हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने ‘गोपूजन आणि मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा !

तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.

पुण्यात ५ वर्षांच्या मुलीवर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाकडून अत्याचार !

समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. समाजाची दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी ‘टूलकिट’ बनवले आणि ‘शेअर’ केले ! – देहली पोलीस

पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.

पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास करणे, हे राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून असणे

पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्‍चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात, आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते.

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधातील हिंदूराष्ट्र सेनेच्या धडक मोहिमेला जळगाव येथे यश !

आंदोलनाच्या प्रभावामुळे प्रेमीयुगलांचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेहरूण तलाव येथे शांतता आढळली.

पणजी येथील कार्निव्हलमध्ये सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन !

पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यावर नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही.