
मुंबई, ३१ मे (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्यास दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या राज्यातील १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत ६९ टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. या वर्षी केरळ राज्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमध्ये नोंदी ठेवण्यासाठी वह्यांची पानेही असणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्तकांची छपाई नव्याने करावी लागणार आहे.
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !