सातारा, २४ मे (वार्ता.) – इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांकडून ३ जूनपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !
तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !
नूतन लेख
- बेपत्ता मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द !
- पालखी सोहळ्यासाठी बाँबशोधक आणि नाशक पथकांसह पोलीसयंत्रणा सज्ज !
- कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !
- अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !
- २७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !
- सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !