सातारा, २४ मे (वार्ता.) – इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांकडून ३ जूनपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !
तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !
नूतन लेख
- वाळपई येथे उघडपणे गोवंशियांची चोरी
- कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूची समस्या मांडण्यासाठी कलाकारांची आज विशेष बैठक
- शाळेच्या पहिल्याच दिवशी कांदळगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शाळेचे छप्पर कोसळले !
- वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा यवतमाळ येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निषेध !
- पुणे येथे ट्रकमधून पाठवला जाणारा ४३ लाख रुपयांचा गुटखा पकडला !
- गणवेश टक्केवारीत अडकल्याने विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद