विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
येथील ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका ४ महिन्यांच्या निष्पाप बालिकेला प्राण गमवावे लागले आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका ४ महिन्यांच्या निष्पाप बालिकेला प्राण गमवावे लागले आहे.
मिरजेकडून सांगलीच्या दिशेने येणार्या एका भरधाव चारचाकीच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती विरुद्ध दिशेला आली.
जनतेला पाण्याचा वापर काटकसरीने करणे आणि पर्यावरण पूरक कृती करायला शिकवणे आवश्यक !
महापालिकेच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर आलेल्या तक्रारीनुसार विश्रामबाग येथील ‘कोरे आर्केड’ परिसरात विनापरवाना भटकी कुत्री पाळल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेले महापालिकेचे अधिकारी आणि पशूवैद्यकीय विभागप्रमुख
येथील निष्पाप तरुण वेदांत बंडगर यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. या नराधम गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या कुणाचीही गय केली जाणार नाही.
आजपर्यंत ‘अखिल भारतीय किसान सभे’ने कधी वक्फ बोर्ड विसर्जित करून वक्फ केलेल्या सर्व भूमी शेतकर्यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे का ?
तेथील नारळाच्या झाड्याच्या थोड्या सावलीचा आधार घेऊन प्रवासी गाड्यांची वाट पहात थांबतात; परंतु प्रवाशांना होत असलेल्या या अडचणीकडे बस प्रशासनाचे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत आहे.
बाजार समितीला हा दर्जा मिळण्यासाठी वार्षिक शेतमाल आवक ८ लाख ३ सहस्र मेट्रिक टनांहून अधिक असणे आणि देशातील किमान २ किंवा त्याहून अधिक राज्यांतून तेथे शेतमालाची आवक होणे बंधनकारक आहे.
महावितरणच्या संचालिका सौ. नीता केळकर म्हणाल्या की, प्रस्तावित विकास योजनेतून ३३ के.व्ही. रिंग मेन वाहिनीचे नेटवर्क सिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक उपकेंद्रासाठी वीजपुरवठ्याचे २ पर्याय उपलब्ध होऊन नागरिकांना खात्रीशीर वीज मिळण्यास साहाय्य होईल.
हे धर्मांध कितीही मोठ्या संख्येने आले, तरी प्रशासनाने त्यांच्या दबावाला अजिबात भीक न घालता अनधिकृत धार्मिक वास्तूंचे पाडकाम चालूच ठेवावे, असे स्पष्ट मत ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी व्यक्त केले.