लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा ! – विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस
‘सांगलीविषयी लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा’, असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
‘सांगलीविषयी लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा’, असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सांगली येथे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सांगली मतदारसंघातून अपक्ष आवेदन भरले आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाकडून सांगली येथे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती.
‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्याचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ‘महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणे हा निर्णय आपल्याला पचनी पडलेला नाही’, असे म्हटले आहे.
भगवा ध्वज आणि हिंदु राष्ट्र हेच हिंदू एकता आंदोलनाचे ध्येय असून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यासाठी प्रथम ‘सर्वधर्मसमभाव’ नावाची कीड ठेचून काढली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, असे श्री. विक्रम पावसकर यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील भोसे येथील देवेंद्र बापू चौगुले यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने त्यांचे कौलारू घर आणि गोठा जळून खाक झाला.
श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे.
गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते.
गुढीपाडवा म्हणजेच ९ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२४’ प्रारंभ होत असून २० एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…