विश्‍वव्यापी गंगा

‘गंगा पापविनाशिनी आहे, म्हणून हवी तितकी पापे करून ती एका गंगास्नानाने फेडून टाकली’, असे होत नाही, तर पाप केल्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे, तसेच ‘तसे पाप पुन्हा आपल्याकडून होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. – संकलक

कोविड-१९, निवडणुका आणि कुंभमेळा !

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांची पाठ !

काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्‍या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !

येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ

सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले.

१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाच्या वेळी गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करत असल्याने त्या काळात कृष्णा नदीच्या पाण्याचा वायूमंडलावर होणारा परिणाम

कृष्णा नदीच्या पाण्याचे नमुने आणि काशी येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली.

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्‍वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.  

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.

मी कायमच गंगा आणि तिच्या उपनद्या यांवरील जलविद्युत प्रकल्पांच्या विरोधात होते ! – उमा भारती

उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्‍यांवर कठोर कारवाई करा !