३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने…
उदारीकरण म्हणजे भारतियांना स्वस्तात मारण्याचे कंत्राटच !
विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !
आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !
पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !
पुणे सार्वजनिक सभेचे (स्थापना – २ एप्रिल १८७०) यंदाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या कार्याचा हा अल्पसा परिचय !
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअॅप’ अकाऊंट बंद
अमेरिकी अॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?
आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !
केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत नुकताच एक दिवसाचा देशव्यापी संप केला !
एकजुटीने देशस्वार्थ साधा रे !
भारतियांनी निदान शत्रूराष्ट्राचा पराभव करण्यासाठी तरी एकजुटीने त्यांच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची कडक प्रतिज्ञा करत तिचे आचरण केले पाहिजे. असे करणे, हे सैन्य आणि शासन यांना मोठे साहाय्य असेल.
देशाची स्थिती पालटण्यासाठी स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !
‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.
‘आत्मनिर्भर’ पंखांची गरुडझेप
कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्चितच प्रशंसनीय आहे.