
१. ‘स्वदेशी म्हणजे अर्थशास्त्रदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी करण्याचे शिक्षण होय.’
२. स्वदेशी हा आमचा जीवनमरणाचा संग्राम आहे.
३. स्वदेशी बांधवांविषयी आपल्याला जे काही प्रेम वाटत असेल, त्याचे प्रतीक या स्वदेशी आंदोलनात दिसणार आहे.’
– भगिनी निवेदिता (‘‘स्व’-रूपवर्धिनी’चा वार्षिक विशेषांक २०१०)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !