परभणी येथे चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप !

येथील जिल्हा सामान्य अस्थिव्यंग रुग्णालयात भारत मोरे (वय ४० वर्षे) रुग्णाचा ६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आधुनिक वैद्यांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला.

रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत.

शासन दायित्‍व झटकू शकत नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ स्‍थितीत रुग्‍णालयात आल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याचा युक्‍तीवाद राज्‍याचे महाधिवक्‍ता बीरेंद्र सराफ यांनी केला.

देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिर’ !

धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालय कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर ‘रिजन ट्रस्‍ट प्रॅक्‍टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्‍हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्‍णालये यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रविवार, ८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिरा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर – येथील शासकीय घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असतांना भरती करण्यात आले आहे.

पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्‍यूचे १४० बाधित रुग्‍ण !

महापालिकेच्‍या वतीने आरोग्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कीटकजन्‍य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्‍क्‍युटो अबेटमेंट समिती’ची स्‍थापना केलेली आहे.

भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.

आमदार हरिभाऊ बागडे, अशोक चव्‍हाण अन् प्रशांत बंब यांना मराठा तरुणांनी विचारला जाब !

मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून राज्‍यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्‍यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत.