योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !
आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.
आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.
राज्यशासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’च्या आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते.
महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत.
न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !
शहरातील महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांत दिवसभर ४० रुग्ण उपचारासाठी येतात’, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी दिली.
औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत ..
लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो.
‘‘संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून राज्याची साधारण ४० दिवसांची गरज भागली आहे. यातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.’’
जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २८ फेब्रुवारीला झालेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली. त्यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात नेण्यात आले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेत असतात. तेच श्रीराम आहेत. तेच श्रीकृष्ण आहेत. ते प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत.