रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक तंबाखूमुक्त !
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अवैधपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्या १५४ दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३० सहस्र ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अवैधपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्या १५४ दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३० सहस्र ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही प्रक्रिया उजव्या पायातील शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने करण्यात आली. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्यान हृदयापर्यंत पोचून खराब झालेल्या जुन्या व्हॉल्व्हमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात आला.
रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सैनिकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
असे घडत असेल, तर ‘स्मार्ट सिटी’ म्हणवणार्या महापालिकेचा कारभार कसा चालू आहे, हे लक्षात येते. कुणाच्या लागेबांध्यांमुळे असे प्रकार होत आहेत, हे शोधून संबंधितांवर कारवाई करायला हवी !
उन्हाळ्याच्या सुटीत शाळा आणि महाविद्यालये बंद असून बहुसंख्य लोक परगावी गेले आहेत. त्यामुळे शहरात रक्तदान शिबिरांची संख्या अल्प असते. मे महिन्यात केवळ २-३ रक्तदान शिबिरे झाली आहेत.
येथील एक गृहस्थ मेवालाल गुप्ता यांच्या छातीत अचानक कळ येऊन श्वास कोंडू लागल्याने त्यांनी साहाय्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला. जवळच असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून निघालेल्या रुग्णवाहिकेला संबंधित परिसरात पोचायला ४० मिनिटे लागली.
रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आदिवासी भागातील दुर्गम, डोंगराळ गावांमध्ये रुग्णवाहिकेची सेवा मिळू शकणार आहे
महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत येत असतात का ? रुग्णांच्या अडचणी रुग्णांसाठीच्या सुविधा याविषयीसुद्धा समिती सदस्यांनी देखरेख केली पाहिजे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, ८ घंट्यांत अर्ज संमत होणार !
कान-नाक-घसा विभागाचे तज्ञ डॉ. राजीव यांनी ‘युसोफॅगोस्कोपी’ पडताळणी करून ‘सेफ्टी पिन’ घशाबाहेर काढली. अती जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात डॉ. राजीव आणि डॉ. सीजा यांना यश मिळाले.