Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
आगामी आपत्काळात अन्न-धान्य आणि अन्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्यावर जनतेची काय स्थिती होईल?, याची कल्पनाच करता येत नाही !
आगामी आपत्काळात अन्न-धान्य आणि अन्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्यावर जनतेची काय स्थिती होईल?, याची कल्पनाच करता येत नाही !
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर शिक्षा करणारे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे हिंदूंच्या मुलींची छेड काढण्याचे आणि जाब विचारल्यास हत्या करण्याचे धाडस संपत नाही, यातून त्यांच्यात कितती आसुरीवृत्ती भरली आहे, हे लक्षात येते ! यामुळे सरकारला आणखी कठोर व्हावे लागेल !
जत येथील वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुंड नीलेश विठोबा गडदे याच्याकडून पोलिसांनी २ गावठी पिस्तूल जप्त केले आहेत.
भारत, तसेच कॅनडा आणि पाकिस्तान येथील खलिस्तानवादी याविषयी गप्प का ?
येथील निष्पाप तरुण वेदांत बंडगर यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. या नराधम गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या कुणाचीही गय केली जाणार नाही.
३ जून २००६ या दिवशी मुंबईहून धाराशिव येथे चारचाकी गाडीतून जात असतांना पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे साधू राममिलन दास उपाख्य बाबा मिलन दास सिंह यांची हत्या करणारा इस्रायल हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.
राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथील धर्मांध मुसलमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हत्या करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचे काहीच भय राहिलेले नाही. अशांच्या मुसक्या आवळणे काळाची आवश्यकता !
‘आपण हिंदु आहोत, जरा शहाणपणाची गोष्ट समजून घे’, असे स्वत:च्या विवाहित बहिणीला समजावूनही तिने तिच्या मुसलमान प्रियकराशी बोलणे थांबवले नाही. यामुळे राग अनावर झालेल्या संदीप नावाच्या भावाने बहिणीची गळा दाबून हत्या केली.