Train Hijacked In Pakistan : पाकिस्तानमध्ये ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने प्रवासी रेल्वेचे केले अपहरण

१२० प्रवाशांना ठेवले ओलीस ठेवले
पाकच्या ६ सैनिकांना केले ठार

Agra Murder : आगरा (उत्तरप्रदेश) येथे एका विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या

पोलीस अधीक्षक हरिपर्वत आदित्य सिंह म्हणाले की, चारही मित्र मेजवानीसाठी आले होते. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले जात आहे.

Syria Violence : सीरियात सुन्नी मुसलमानांकडून शिया मुसलमानांचा नरसंहार

मुसलमान जेथे अल्पसंख्य असतात, तेथे बहुसंख्यांकांना मारतात आणि जेव्हा देशात केवळ तेच असतात, तेव्हा एकमेकांना मारतात !  शांतता असणारा आणि सुखसमृद्धीने रहाणारा इस्लामी देश जगात दुर्मिळच असावा !

Mufti Shah Mir Shot Dead : पाकिस्तानमध्ये अज्ञाताकडून भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.

Karnataka Foreign Tourist Gang Raped : हम्पी (कर्नाटक) येथे परदेशी महिलेसह दोघांवर बलात्कार

परदेशी आणि देशी पर्यटकांना मारहाण :  एकाचा मृत्यू

TN Girlfriend Murdered Injecting Poison : अब्दुल अबीज याने विषारी इंजेक्शन देऊन केली प्रेयसीची हत्या !

वासनांध मुसलमानाचे क्रौर्य जाणा ! अशांना शरियत कायद्यानुसार खड्ड्यात पुरून दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र !

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ मार्चला त्यागपत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वीकारून राज्यपालांकडे पाठवले आहे.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या ( ३ मार्च २०२५ )

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय !

Congress Worker Himani Narwal Murder : रोहतक (हरियाणा) येथे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांची हत्या

सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

Raja Bhaiya Appeals To Hindus : गोध्रा हत्याकांडाचा संदर्भ देत आमदार राजा भैय्या यांच्याकडून हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन !

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेली साबरमती एक्स्प्रेस मुसलमान जमावाने पेटवून दिल्याने ५९ हिंदु यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.