राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारिवलन् याच्या सुटकेचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.
नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !
समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन अंधश्रद्धा दूर झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
देशात शिकार करण्यावर बंदी असतांना शिकारी शिकारही करतात आणि त्यांना विरोध करणार्या पोलिसांनाही मारतात, हे लज्जास्पद !
सरकारने राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटनांना सहजतेने घेऊ नये. जर सरकार घाबरट असेल आणि अशा घटनांना काहीही प्रत्युत्तर देत नसेल, तर हिंदुत्वाविषयी बोलण्याचा लाभ काय ?
केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !
बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने हत्या होत असतांना देशातील एकही राजकीय पक्ष तोंड उघडत नाही, जे दुसरीकडे राज्यघटनेच्या रक्षणाच्या बाता करत असतात !
मुसलमानांनी हिंदु तरुणीवर केले, तर ते ‘प्रेम’ आणि हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीवर प्रेम केले, तर तो ‘मुलीचा धर्मद्रोह’, अशा मानसिकतावाल्यांना कोण जाब विचारणार ?