Congress MPs Suspended : संसदीय अधिवेशनात अध्यक्षांवर कागद भिरकावल्यावरून ८ खासदारांचे निलंबन
जे खासदार लोकसभा अध्यक्षांचा आदर करत नाहीत, ते सामान्य लोकांना कशी वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
जे खासदार लोकसभा अध्यक्षांचा आदर करत नाहीत, ते सामान्य लोकांना कशी वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
बांगलादेशामध्ये हिंदूंच्या नियमित हत्या होत आहेत. तेथे २ हिंदूंना नुकतेच जिवंत जाळण्यात आले. मागील ४-५ मासांपासून बांगलादेशात हिंदूंच्या हत्या नियमितपणे होत आहेत. मंदिरे पाडली जात आहेत. हिंदूंच्या घरांवर आक्रमणे होत आहेत आणि हिंदूंना जाळण्यात येत आहे.
पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याविषयी मी सर्व पुणेकरांचे आभार मानतो. पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले.
भारतातील हिंदूंनो, वाचा आणि थंड बसा ! एवढेच लक्षात ठेवा, बांगलादेशातील हिंदू आज जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहात ! तुमचे भविष्य आज बांगलादेशाचे वर्तमान आहे, एवढेच !
भारत या अपेक्षेस पात्र आहे ! येणार्या काळात भारत सर्वच क्षेत्रांत स्वयंपूर्ण आणि सुसज्ज झाल्यास तो केवळ दक्षिण आशियाच काय, अख्ख्या जगाचे नेतृत्व करील, हे निश्चित ! त्यासाठी भारतीय शासनकर्त्यांनी आतापासूनच दूरदृष्टीने निर्णय घेऊन त्याप्रमाणे पावले उचलणे आवश्यक !
असे पलायन करणारे दायित्वशून्य नेते काय कामाचे ?
जम्मू-काश्मीरच्या काही भागांवरील पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताच्या प्रशासनाखाली यावे, हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
गेल्या ७८ वर्षांत पाकमध्ये किती मंदिरे पाडून त्यांवर मशिदी बांधण्यात आल्या ? तेथील किती चर्च अन् गुरुद्वारे यांचीही अशी स्थिती झाली, याचेही दायित्व जगाने घेत पाकला जाब विचारला पाहिजे !
तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रीय जनता दल हे सर्वच भगवान श्रीराम आणि हिंदु समाज यांच्या विरोधात उभे रहाणारे पक्ष आहेत. बाबर परकीय आक्रमक होता. त्याने श्रीरामजन्मभूमीवरील मंदिर पाडून तेथे ढाचा उभारला होता, जो ६ डिसेंबर १९९२ या दिवशी रामभक्तांनी हटवला.
कायदे करणारे लोकप्रतिनिधीच कायद्याच्या बडग्यापासून अप्रत्यक्षपणे दूर राहिल्याचे समोर आले आहे. आमदार आणि खासदार यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हत्या आणि अन्य गुन्हे, असे एकत्रितपणे तब्बल ४८८ खटले प्रलंबित आहेत.