हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी असे की, शाळेचा गणवेश अनिवार्य असणे, हे या अधिकाराच्या विरोधात आहे का ?

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हे वर्ष १९४७ पेक्षा मोठे स्वातंत्र्य !’

काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
मुफ्ती यांना त्या पारतंत्र्यात असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या आवडत्या पाकिस्तानात स्वातंत्र्य उपभोगायला चालते व्हावे !

(म्हणे) ‘सध्याचा भारत गांधी यांचा नव्हे, तर गोडसे याचा !’ – मेहबूबा मुफ्ती

जे सत्य नाही, अशी विधाने करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न मेहबूबा मुफ्ती करू पहात आहेत. जर हा देश गांधी यांचा नसता, तर भारत पुन्हा अखंड भारत  झाला असता ! तसा तो अद्याप झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

(म्हणे) ‘तालिबानने शरीयतनुसार सरकार चालवावे ! – मेहबूबा मुफ्ती

आज अफगाणिस्तानमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे राज्य आल्यावर मेहबूबा मुफ्ती अशी मागणी करत आहेत. उद्या काश्मीरमध्येही आणि संपूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आल्यावर त्याच नव्हे, तर एकजात सर्व धर्मांध नेते हीच मागणी करतील, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

(म्हणे) ‘बलाढ्य अमेरिकेला सामान बांधून परत जावे लागले; भारतालाही अजूनही संधी आहे !’

अमेरिकेला जे जमले नाही, ते करून दाखवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे; मात्र भारतीय सैन्यावर विश्‍वास न ठेवणार्‍या मेहबूबा मुफ्ती अशा प्रकारची विधाने करणारच ! त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना नजरकैदेत नाही, तर कारागृहात टाकले पाहिजे !

(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !

जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्‍या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !