(म्हणे) ‘भारत सरकारचे हिंदुत्वाचे धोरण उघड होते !’ – मेहबूबा मुफ्ती

एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !

मेहबूबा मुफ्ती पुन्हा स्थानबद्ध  !

(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

जम्मू-काश्मीरमध्ये आता अन्य राज्यांतील सैनिक, विद्यार्थी, कामगार आणि कर्मचारी यांनाही मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !

घराघरांवर तिरंगा फडकावण्यावर मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप !

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !

भाजप देशात ‘छोटी पाकिस्ताने’ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेहबूबा मुफ्ती यांचा कांगावा !

भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी असे की, शाळेचा गणवेश अनिवार्य असणे, हे या अधिकाराच्या विरोधात आहे का ?

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हे वर्ष १९४७ पेक्षा मोठे स्वातंत्र्य !’

काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
मुफ्ती यांना त्या पारतंत्र्यात असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या आवडत्या पाकिस्तानात स्वातंत्र्य उपभोगायला चालते व्हावे !

(म्हणे) ‘सध्याचा भारत गांधी यांचा नव्हे, तर गोडसे याचा !’ – मेहबूबा मुफ्ती

जे सत्य नाही, अशी विधाने करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न मेहबूबा मुफ्ती करू पहात आहेत. जर हा देश गांधी यांचा नसता, तर भारत पुन्हा अखंड भारत  झाला असता ! तसा तो अद्याप झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !