गोवा : विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची बाल हक्क आयोगाची मागणी
बाल हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांना गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांचा कळवळा न येता गुन्हे करणार्यांचा कळवळा कसा काय येतो ?
बाल हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांना गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांचा कळवळा न येता गुन्हे करणार्यांचा कळवळा कसा काय येतो ?
या प्रकरणाची विद्यालयाच्या शिस्तपालन समितीने गंभीर नोंद घेऊन या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. अन्वेषणानंतर दोषी आढळणार्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत या समितीने दिले आहेत.
पोलिसांचे विद्यालयाच्या व्यवस्थापनाला पत्र : संशयित अल्पवयीन असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, विद्यालयाच्या व्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी !
सातारा नगरपालिकेतील युवराज श्रीपती शिंगाडे हे स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा करतात. त्यांच्या कागदपत्रांचा अपलाभ घेत दोघांनी त्यांना फसवून टोयोटा वाहन खरेदी केले.
अनेक वेळा पोषण आहारासाठी आलेले तांदूळ, डाळ हे ठेकेदार घरी घेऊन जातात आणि अल्प प्रतीचा तांदूळ पोषण आहारासाठी वापरतात. हे सर्व अपप्रकार थांबवण्यासाठी आणि पोषण आहाराविषयीच्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने वेळीच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे.
‘इस्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी सरकारने कारवाईचा आदेश दिल्यानंतर सायंकाळी संबंधित युवती मोनालीशा घोष हिने एक चलचित्र प्रसारित करून या प्रकरणी गोमंतकियांची मागितली क्षमा !
सरकारी कर्मचार्यांना संरक्षण देणार्या कायद्याचा वापर कर्मचार्यांकडून शस्त्र म्हणून केला जात आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केली जात असून हे कलम त्वरित रहित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.
विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी सदस्यांना साधारणतः ८ ते १० मिनिटे दिली जातात; परंतु गोपीचंद पडळकर १३ मिनिटे बोलत होते. उपसभापतींनी ३ वेळा सूचना देऊनही पडळकर थांबत नव्हते, त्यामुळे . . .
लोकप्रतिनिधींनी राज्यात ‘कोचिंग क्लास’चे पेव फुटले आहे. शाळा चालू असतांना कोचिंग क्लास घेण्यात येतात. त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे सभागृहात सांगितले.
कणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.