जिहाद्यांनी सद्गुरु बाळ महाराज यांना दिलेल्या धमक्यांविषयी कारवाई करून महाराजांना संरक्षण द्या !

१० डिसेंबरला इचलकरंजी शहरात बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘हिंदु न्याय यात्रा’ झाली. यात योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज यांचे मार्गदर्शन झाले. यातील त्यांच्या बांगलादेशी मुसलमानांविषयी केलेल्या…

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यापासून कर्नाटक सरकारला रोखा ! – चंद्रदीप नरके, आमदार, शिवसेना

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याचा धोका या आधीही वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भात वडनेरे समितीचा अहवाल आला आहे. तरी कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे, हे थांबवले पाहिजे.

मंदिरांवर सरकारी नियंत्रण असू नये ! – मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप

धार्मिक क्षेत्रात राजकारणाचा हस्तक्षेप असणे योग्य नाही. धार्मिक क्षेत्र आणि राजकारण हे वेगवेगळे आहे. सरकारने धार्मिक स्थळे कह्यात घेणे आणि ती नियंत्रित करणे चुकीचे आहे.

बांगलादेश फाळणीच्या वेळच्या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ प्रमाणपत्र मिळावे ! – आमदार राजकुमार बडोले, राष्ट्रवादी काँग्रेस

गलादेशातील या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्रामध्ये केली.

‘कट कमिशन’च्या नावाने रुग्णांना लुटण्याचा प्रकार थांबण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा ! – राम कदम, आमदार भाजप

एखाद्या रुग्णाने कोणत्याही ‘लॅब’मध्ये एखादी चाचणी केली किंवा एखाद्या रुग्णालयात भरती झाला, तर त्यानंतर येणारे जे देयक आहे, ते समजा एक लाख रुपये झाले, तर त्यातील २५ ते ४० सहस्र रुपये एवढे मोठे ‘कमिशन’ आधुनिक वैद्यांना दिले जाते.

शहरी नक्षलवादविरोधी विशेष कायद्याचे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवणार !

शहरी नक्षलवादाच्या विरोधात कडक कारवाई करता यावी, यासाठी छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

शेतकर्‍यांना दिलासा न देणार्‍या विमा आस्थापन अधिकार्‍यांना कारागृहात टाका ! – रोहित पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष

राज्यपाल अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेच्या प्रसंगी रोहित पाटील यांनी ही मागणी केली.

कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण करून नामांतरण होईल ! – रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री

राज्याने आणि केंद्राने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे केल्यानंतर ज्या काही सरकारी प्रक्रिया आहेत, त्या पार पाडून रेल्वेस्थानके, विमानतळे किंवा अन्य कार्यालये यांचे नामांतर निश्‍चित होईल.

सिंधुदुर्ग राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या नवीन पुतळ्‍यासाठी ३६ कोटी रुपयांचे प्रावधान !

नवीन पुतळा उभारण्‍यासाठी ३६ कोटी ५१ सहस्र २४ रुपयांचे प्रावधान या पुरवणी मागण्‍यांत करण्‍यात आले आहे.

महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार बहुमतात असतांना गोहत्या थांबायला हवी ! – आमदार नीलेश राणे, शिवसेना

महाराष्ट्रात गोहत्या आणि गोवंश हत्याबंदी कायदा आहे; परंतु रत्नागिरीमध्ये उघडपणे गोहत्या चालू आहे. गोहत्या रोखण्यासाठी अनेक आंदोलने केली, तरी तेथील गोहत्या थांबलेल्या नाहीत.