
नागपूर – अलमट्टी धरणाची उंची मर्यादेबाहेर वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील असंख्य गावे पाण्याखाली जातील. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारचे लक्ष वेधून कर्नाटक सरकारला रोखावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी औचित्याच्या सूत्रावर बोलतांना विधानसभेत केली.
ते म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याचा धोका या आधीही वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भात वडनेरे समितीचा अहवाल आला आहे. तरी कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे, हे थांबवले पाहिजे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन