यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलणार्या शबरीमला मंदिराच्या सुरक्षारक्षकावर कारवाई व्हावी ! – केरळ उच्च न्यायालय
यावरून सुरक्षारक्षकांनाही धर्मशिक्षण देणे का आवश्यक आहे ?, हे लक्षात येते !
यावरून सुरक्षारक्षकांनाही धर्मशिक्षण देणे का आवश्यक आहे ?, हे लक्षात येते !
त्रिसूर येथील गुरुवायूरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि २७१.०५ एकर भूमी आहे, ‘माहिती अधिकारा’त मागवलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.
‘हिंदु-मुसलमान एकता’ हे मृगजळासमान असल्याचा इतिहास असतांना मंदिराचे अध्यक्ष कोणत्या जगात वावरत आहेत ? धार्मिक सलोख्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही, हे या अध्यक्ष महाशयांना कोण सांगेल ?
मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !
हिंदूंच्या मंदिरातील प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर का ? हा तर हिंदुद्रोह असून भक्तांचा विश्वासघातच ! यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटनानी पुढाकार घेतला पाहिजे !
‘अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ अन् अन्न सुरक्षा आयुक्त यांना देण्याची याचिकेद्वारे मागणी !
शबरीमला मंदिराचा प्रसाद ‘अल् झहा’ या अरबी नावाने, ‘हलाल’ प्रमाणित करून मंदिर परिसरात कुठून उपलब्ध होतो ?, हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच रहातो !
प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला !
सरकारीकरण झालेल्या केरळ देवस्वम् मंडळाचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा !
केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ कै. बिनील सोमसुंदरम् ह्यांना स्वप्नात भगवान अय्यप्पांचे दर्शन झाले व त्यांना आलेली ही अनुभूती येथे दिली आहे.
प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप