सर्व संत आणि संघटना यांनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता ! – संतांचे सामायिक मत
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संत संपर्क अभियान !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संत संपर्क अभियान !
वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे.
आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’
एका प्रयोगामध्ये श्री. लक्ष्मण गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला गोरे यांना पुढे बोलवण्यात आले अन् सर्व साधकांनी ‘त्यांना पाहून काय जाणवते ?’ हे सांगण्यास सांगितले. त्यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
जयंत अवतार लेकर सारे विश्व का ।
सूत्र दोनों हाथों में आपने पकड लिया ।
ज्ञानगुरु, मोक्षगुरु पद ले लिया ।। शरणु ।।
देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.
गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.
हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.
हिंदु युवकांनी आज भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व युवकांनी शक्तीसमवेत भक्ती (साधना) करायला हवी.
आरोग्यसेवा, म्हाडा भरती घोटाळ्याच्या पाठोपाठ आता ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. हा घोटाळा ५ कोटी रुपयांचा असल्याचे प्राथमिक अनुमान आहे….