गुरूंच्या आज्ञेचे पालन करून अखंड कृतज्ञताभावात रहाणारे पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज (वय ८२ वर्षे) !
प.पू. डॉक्टर हे विश्वाची चिंता करत आहेत. त्यांचे ध्येय आहे, ‘जगातील सर्व हिंदू सुरक्षित आणि सुखी व्हायला हवेत.’ तोपर्यंत ते सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची झोप आता न्यून झालेली आहे. केवळ ‘प.पू. डॉक्टर आणि त्यांच्यासारखे काही संत’, हे हिंदूंचा विचार करत आहेत.