‘उत्तर’ उत्तरप्रदेशचे !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
. . . मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.’
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते.
सेवाकेंद्रातील युवा साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘या सर्वांचे परमभाग्य आहे. त्यांचे जीवन यासाठीच आहे; म्हणून ते एवढ्या लहान वयात सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत.’’
हिंदूंवरील होणार्या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. त्यासाठी ईश्वराने दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !
‘आम्ही शपथ घेतो की, भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काम करू. यासाठी आम्ही लढू. यासाठी आम्ही मरण पत्करू आणि आवश्यकता भासल्यास यासाठी मारू. कोणतेही बलीदान देण्याची आवश्यकता पडो, आम्ही एका क्षणापुरतेही मागे हटणार नाही.
काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाद्धार, राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० हटवणे, या घटनांवरून डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित असलेला ‘सांस्कृतिक हिंदु राष्ट्रवाद’ आणि सावरकर यांना अपेक्षित असलेला ‘राजकीय हिंदु राष्ट्रवाद’ सत्यात उतरतांना दिसत आहे….
हिंदूंमध्ये धर्माभिमान वाढत असल्याने आता साहजिकच राजा बनू पहाणार्यांनाही हिंदु धर्माच्या महतीपुढे झुकावे लागत आहे. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेपूर्वीचा हा संधीकाळ आहे आणि त्यानुसार अधिकाधिक हिंदूंचा धर्माचरणाकडे कल वाढला आहे. त्यामुळे ‘धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी’, हा या आध्यात्मिक क्रांतीचाच एक भाग म्हणावा लागेल !