धार्मिक टोपी घातल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित

आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

‘जमात ए पुरोगाम्यां’नी असत्याचा मुलामा देत पाठराखण करणे, हीच खरी समस्या !

धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या धर्मांध विद्यार्थ्यास अटक

महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण : शाळेत शिकतांनाही शिरच्छेदासारख्या धमक्या देणारे धर्मांध कधीतरी शांतीचे पाईक होऊ शकतात का ? अशा कट्टरतावादाच्या विरोधात आता संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे !

कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

दिवाळीला पहाटे फटाके फोडण्याला काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचा आक्षेप !

‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍यांना  स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्‍यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

देशभरातील हज यात्रेसाठीची ११ प्रस्थान स्थळे रहित केली, त्यात दाबोळीचा समावेश ! – शेख जिना यांचे काँग्रेसच्या टिकेला प्रत्त्युत्तर

हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !

एमआयएमचे घातक मनसुबे !

एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्‍या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्‍या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !

(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.

‘खजान्या’च्या लालसेने स्वतःच्या ५ मुलांचा बळी देण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध भावांना अटक

अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !