पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार !
नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.
नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.
धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
इराकमधील मुसलमानांकडून भारतातील धर्मांध बोध घेतील का ? काश्मीरमधील तोडफोड केलेल्या शेकडो मंदिरांची डागडुजी करून हिंदूंना परत काश्मीर खोर्यात बोलावतील का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकजूट नाही आणि कुणीही अल्पसंख्यांकांच्या समस्यांची नोंद घेत नाही.
वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. या दंगलीत ४ जणांचा मृत्यू झाला होता.
हिंदूंच्या देवतेची पूजा केल्यावर धर्मांधांना त्याचा राग का येतो ?, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हिंदूंना सांगतील का ? हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवणारे, गांधीगिरी करण्यास सांगणारे धर्मांधांना या गोष्टी का शिकवत नाहीत ?
केंद्र सरकार जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घालणार ?
१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.