नेमेचि होते आरडाओरड !
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे खटले जलद गती न्यायालयात चालवून भ्रष्टाचार्यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्टाचार करणार्यांना चाप बसेल आणि मग त्यांच्या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्याची सोयच उरणार नाही ! भ्रष्टाचार्यांसह त्यांचे समर्थन करणार्यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !