कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा अहवाल देण्याचा उच्चशिक्षण विभागाचा आदेश !

कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करावे अन् इतर विद्यार्थ्यांचेही या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशा सूचना उच्चशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालये यांना दिल्या होत्या

Corona Heart Disease : कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयविकार आणि रक्तदाब यांचा त्रास वाढला ! – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता,  त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा धोका नाही !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास

फायझरच्या कोरोना लसीमध्ये सापडला कर्करोगाच्या विषाणूचा डी.एन्.ए.  

कॅनडाच्या अहवालातून माहिती उघड

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्‍यावर असतांना अडचणी आपोआप सुटणे

घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्‍चर्य वाटले. 

सौ. भाग्‍यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्‍या नामजपामुळे आलेल्‍या काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्‍या वेळी आमच्‍या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.

कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !

हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्‍या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !

साधना चालू केल्‍यावर साधिकेमध्‍ये झालेला पालट आणि तिला आलेली अनुभूती !

‘लग्‍नाआधी मी साधना करत नव्‍हते. ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्‍हते. लग्‍न झाल्‍यावर आम्‍ही दोघेही (मी आणि माझे यजमान) नोकरी करत असल्‍याने घरी अल्‍प वेळ देऊ शकत होतो. त्‍यामुळे आम्‍ही साधनेला आरंभ केला नव्‍हता.

ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.

ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांना नंतर त्रास झाला, त्यांच्या मृत्यूची शक्यता ३ पटींनी वाढली !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन