कोरोनाकाळापासून पुणे विभागाने ‘एस्टी’च्या १०७ फेर्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !
परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
देशात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ६ सहस्र १३३ वर पोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ सहस्र ९५० रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ८२२, बंगालमध्ये ६९३ आणि देहलीमध्ये ६८६ सक्रीय रुग्ण आहेत.
‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.
राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड पडताळणी आणि उपचार यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे, हे सत्य आहे; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही. वर्ष २०२० मध्ये जशी स्थिती आली होती, तशी आता येणार नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन् यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देत नागरिकांना आश्वस्त केले.
धुळे येथे २० लाखांचे बनावट बियाणे जप्त ;‘लाडकी बहीण योजने’चा हप्ता वटपौर्णिमेला ! ; २४ घंट्यात २१ नवीन कोरोना रुग्ण ! ;लॉरेन्स बिष्णोई गटाच्या गुंडाला अटक ; मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ..
ज्यात कोरोना ८ रुग्णांमध्ये तुरळक वाढ दिसून येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.
देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २९ मे या दिवशी रुग्णांची संख्या १ सहस्र ३२६ वर पोहोचली आहे. त्याच वेळी मृतांची संख्या १४ झाली आहे. त्यांपैकी ६ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.