चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका
या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.
या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.
या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादाचा थोडक्यात इतिहास आणि दुसर्या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची भूमिका यांविषयी पाहू.
शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !
साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्चर्य ते काय ?
भारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची साडेचार लाख मंदिरे पाडली, ३ दशकांपूर्वी धर्मांधांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तसेच तेथील शेकडो मंदिरांवर आक्रमणे केली, यांविषयी साम्यवादी विद्यार्थी संघटनांना आंदोलन करावेसे वाटत नाही, हे लक्षात घ्या !
मंत्री जलील यांच्या याचिका न्यायालयात न टिकल्याने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांच्या चुलत भावालाही महाव्यवस्थापकाचे पद सोडावे लागले. एका नियमबाह्य गोष्टीमुळे दोन्ही व्यक्तींना पद सोडावे लागण्याची घटना क्वचितच घडली असावी.
शस्त्रापेक्षा अनेक वेळा शास्त्र म्हणजेच विचारांचे युद्ध अधिक प्रभावशाली असतांना ट्विटरचे नवयुग भारताला पूरक होण्यासाठी शेवटी हिंदूसंघटन आणि भारतियांमध्ये वैचारिक क्रांतीची मशाल पेटवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
विश्वभरात साम्यवादी आणि जिहादी यांच्या असहिष्णुतेच्या घटना होत असतांना भारतातील कथित बुद्धीवंत गप्प का ?
काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.
ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल !