‘जे.एन्.यू.’नंतर आता देहली विद्यापीठ कह्यात घेण्यासाठी साम्यवाद्यांकडून ‘मार्क्स (गुण) जिहाद’चे षड्यंत्र !

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी ही भारताच्या मुळावर उठलेली असल्याने देहली विद्यापिठात त्यांचा दबदबा वाढण्याआधीच त्यावर चाप बसायला हवा. यासाठी राष्ट्रप्रेमी जनतेने वैध मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे !

केरळच्या कन्नूर विश्‍वविद्यालयामध्ये पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही !

माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?

बिशप आणि जिहाद !

ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’मुळे अमेरिकेत हिंदूंवर वांशिक आक्रमणे वाढण्याचा धोका ! – अमेरिकेतील हिंदूंची भीती

हिंदुत्वाला नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे इतिहासात अपयशी म्हणून गणले जातील. हिंदुत्वाला नष्ट करणे मोगल आणि इंग्रज यांनाही जमले नाही, ते आता काही फुटकळ आणि मूठभर करून दाखवण्याच्या बाता मारत आहेत, हे हास्यास्पदच होय !

विद्याधिपतीला साकडे !

येणार्‍या काळात होणार्‍या महाभयंकर तिसर्‍या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.

केरळ येथील ‘अद्वैत आश्रमा’चे स्वामी चिदानंदपुरी यांची अपकीर्ती करण्याचा  साम्यवाद्यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्‍या नन, मुले, मुली आदींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात साम्यवादी कधी आवाज उठवतात का ?

‘पांचजन्य’ मधील ‘इन्फोसिस’ विरोधी लेखाशी आमचा संबंध नाही ! – रा.स्व. संघ

पांचजन्यमधील इन्फोसिसविरोधी लेखाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केला.

‘इन्फोसिस’कडून नक्षलवादी आणि साम्यवादी यांना साहाय्य ! – ‘पांचजन्य’ नियतकालिकातून आरोप

‘इन्फोसिस’सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश आस्थापनावरील हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. केंद्रशासनाने या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक आहे !

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर टीका करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश !

हिंदु धर्मावर टीका करणार्‍या आणि हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणार्‍यांनी अशी कितीही पूजा-अर्चा केली, तरी त्यांची पापे धुतली जाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.