‘जे.एन्.यू.’नंतर आता देहली विद्यापीठ कह्यात घेण्यासाठी साम्यवाद्यांकडून ‘मार्क्स (गुण) जिहाद’चे षड्यंत्र !
साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी ही भारताच्या मुळावर उठलेली असल्याने देहली विद्यापिठात त्यांचा दबदबा वाढण्याआधीच त्यावर चाप बसायला हवा. यासाठी राष्ट्रप्रेमी जनतेने वैध मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे !