स्वतंत्रता के ७४ वर्षाें के बाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पहली बार १५ अगस्त को कार्यालयों में राष्ट्रध्वज लहराएगी !

कम्युनिस्टों का खरा स्वरूप समझें !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच माकपच्या मुख्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणार !

गेली ७४ वर्षे माकपने राष्ट्रध्वज का फडकवला नाही, हे जनतेला सांगून याविषयी देशवासियांची क्षमा मागितली पाहिजे !

चीनने वर्ष २००७-०८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते !

भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !

केरळमध्ये माकपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याकडून ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

केरळमधील सत्ताधारी माकपचे धर्मांधांप्रतीचे प्रेम !
पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक धर्मांतरास विरोध करण्यासाठी पक्षाकडून मागितले होते साहाय्य !

माओवादी आक्रमणे थांबवण्यासाठी भारताने काय करावे ?

प्रशासनाने दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या समस्या सोडवल्यास माओवाद्यांच्या विरोधातील लढाई जिंकता येईल !

(म्हणे) ‘भगवान अय्यप्पा आणि सर्व देवता माकपच्या समवेत !’ – केरळचे हिंदुद्वेषी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

आता निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंची मते मिळावीत, यासाठी ‘देव नाही’, असे म्हणणार्‍या नास्तिकतावादी माकपवाल्यांना हिंदूंच्या देवतांची आठवण झाली आहे, हेच यातून लक्षात येते !

केरळमध्ये ख्रिस्ती संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’ला विरोध

विवाह करून पत्नीला घरी आणले आणि काही वेळातच तिला जिहादी आतंकवाद्यांना विकून टाकले, अशा आशयाचा एक व्हिडिओ केरळमधील ख्रिस्त्यांमध्ये सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !