Kerala Ice-Cream Bomb Blast : कन्नूर (केरळ) येथे पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर २ आईस्क्रीम बॉम्बचा स्फोट
केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्वासन देऊन जनतेकडून मते मागणार्या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !
पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.
माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?
राज्यपाल खान यांच्या वाहनाला धडकले होते अन्य वाहन !
धर्मांध मुसलमानांच्या लव्ह जिहादवरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, हे कुणीही सांगेल !
हिंदूंच्या बाजूचे असल्याचे भासवून हिंदूंची दिशाभूल करणार्या काँग्रेसपासून हिंदूंनी नेहमी सावध रहाणे आवश्यक !
धर्मांधांचा भरणा असलेला सत्ताधारी माकप हिंदूंच्या मुळावर उठला आहे, हेच खरे ! अशा पक्षावर बंदीच हवी !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण
समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !