ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या संख्येत घट, तर मुसलमानांची वाढ !
ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?
ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?
धर्मांतरविरोधी कायदा हा लव्ह जिहादच्या आघातांसाठी पुरेसा नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता आहे. जर धर्मांतरविरोधी कायदा झाला, तर केंद्राला तोही करणे सोपे जाईल. त्यामुळे हिंदुहिताचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने हिंदूंना आश्वस्त करावे !
ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यपूर्व उठावाच्या वेळी वसई तालुक्यातील अनेक आदिवासी बंधूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र अनेक हिंदूंनी ते होऊ दिले नाही.
मुळात कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना धर्मांध ख्रिस्त्यांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ?
एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !
चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ?
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्याने असे प्रकार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?
मीरारोड येथील एन्.एच्. मैदानावर २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘बायबल कन्व्हेंशन मीरारोड २०२२’ या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?
साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च आणि जिहादी इस्लामला श्रीलंकेतील सिंहली-तमिळ संघर्षाचा लाभ होणार नाही, यासाठी श्रीलंका सरकारला दक्ष रहावे लागेल. चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकाराने चर्चच्या हस्तक्षेपावर टाकलेला हा प्रकाश…