मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचे आक्रमण : ५ सुरक्षा कर्मचारी घायाळ

जेथे मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित नाही, तेथे जनता कशी सुरक्षित असेल ?

(म्हणे) ‘समान नागरी कायद्यामुळे जनजातीय समुदायांना मिळालेले विशेष अधिकार नष्ट होणार !’ – मेघालयातील कॅथोलिक चर्च

‘सर्व धर्मियांना समान वागणूक द्यायला हवी’, अशी मागणी करणारे ख्रिस्ती जेव्हा सरकार या दृष्टीने प्रयत्न करू लागते, तेव्हा त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

कायदेमंडळाने सामाजिक पालटानुसार ‘पॉक्सो’सारख्या कायद्यांत पालट करावेत ! – मेघालय उच्च न्यायालय

किशोरवयीन (अनुमाने १६ वर्षे वयाच्या) मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पहाता ही मुले लैंगिक संबंध ठेवण्याआधी स्वतःच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यास सक्षम आहेत.

‘द केरल स्टोरी’प्रमाणे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपटही विनामूल्य दाखवा ! – आमदार जितेंद्र आव्हाड

द केरल स्टोरी’ चित्रपट ठिकठिकाणी विनामूल्य दाखवला जात आहे; पण ‘महाराष्ट्र शाहीर’ हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटही विनामूल्य दाखवावा. महाराष्ट्राची परंपरा लोकांना कळू द्या, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.

मेघालयमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार !

मेघालयातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ३ मतदारसंघांत हिंसाचार झाल्याने काही जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे

माझ्या गोमांस खाण्यावर भाजपचा आक्षेप नाही !

मेघालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांचे विधान
भाजपने गोमांसबंदी केली नसल्याचाही खुलासा !

भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत ! – पंतप्रधान मोदी

देशातील मागील सरकारची मानसिकता फूट पाडण्याची होती; मात्र आमचा विकासाचा महामार्ग आहे. भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

हिंदु होण्यासाठी धर्म पालटण्याची आवश्यकता नाही ! – संरसंघचालक

मोगल आणि ख्रिश्‍चन यांच्या आधीही हिंदू अस्तित्वात होते. खरे तर हिंदु धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना काढले.