(घरवापसी म्हणजे पूर्वी धर्मांतर केलेल्या हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

छत्तरपूर (मध्यप्रदेश) – बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता. आता त्यांना दीक्षा देऊन त्यांची घरवापसी करण्यात आली आहे, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात परत आणण्यात आले आहे. बलपूर्वक किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आलेल्या आणि आता पुन्हा हिंदु धर्मात परत येऊ इच्छिणार्या हिंदूंसाठी घरवापसी अभियान राबवण्यात येते. धीरेंद्र शास्त्री यांनी अशा प्रकारे आतापर्यंत सहस्रो हिंदूंची घरवापसी केली आहे.
बागेश्वर धाम में 220 ईसाइयों की हिंदू धर्म में घर वापसी, पंडित धीरेंद्र शास्त्री ने कही ये बात, जानिए#BagheshwarDham https://t.co/StuOxYTUKU
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) February 19, 2023
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क