नांदेड येथे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी तात्काळ कठोर कारवाई करा ! – बजरंग दल, अचलपूर, अमरावती

राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्‍या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

तरवडी (अहिल्यानगर) येथे धर्मांधांकडून पत्रकाराच्या घरात घुसून कुटुंबावर आक्रमण !

पत्रकारांना मारहाण करणार्‍या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाकडून आक्रमण

असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात  ?

भारताला गुलाम करण्‍यासाठी इंग्रजांनी ‘गुरुकुल परंपरा’ मोडीत काढली ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वर्ष १८०० पूर्वी आपली शिक्षणपद्धती अत्‍यंत समृद्ध होती. त्‍या काळी ७० टक्‍के लोक सुशिक्षित म्‍हणजे नीतीवान आणि संस्‍कारित होते. देशातील प्रत्‍येक गावामध्‍ये १ गुरुकुल होते, अशी नोंद ब्रिटिशांनीच करून ठेवली आहे.

हिंसाचार थांबवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा !

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.

गोवा : जमावाकडून अनधिकृत मदरसा, वाहने आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्युत्तर !

पंचायत क्षेत्रात पंचायतीच्या अनुज्ञप्तीविना बांधकामे चालू आहेत आणि ती बंद करण्यास पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची नोंद घेऊन पंचायत विसर्जित करावी, अशी मागणी रूमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.