हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !
मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
सर्वसाधारण रोग आणि विकार यांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. जेनेरिक औषधे ‘ब्रँडेड’ औषधांप्रमाणेच तितकीच गुणकारी असतात.
काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात.
आपल्या मनाची प्रगती साधून परमार्थामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी मंदिरे असतात. अशा मंदिरांतील उत्सव, उपासना ही ईश्वरावर श्रद्धा ठेवणार्या भक्तांना संस्कारीत करते.
अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे.
‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.
‘वादळी पाखरू किनार्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.
दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !
राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते.
‘सर तन से जुदा’ किंवा ‘गजवा-ए-हिंद’ काय, हा सर्व आतंकवादाला प्रोत्साहनच देण्याचा प्रकार नव्हे का ?