अधिक मासातील पूजाविधी

अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे.

चातुर्मास्य (चातुर्मास)

‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.

आज असलेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने …

‘वादळी पाखरू किनार्‍याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.

पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बिनतोड युक्तीवाद !

दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !

तुंग (जिल्हा सांगली) येथील मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मान !

राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ !

‘सर तन से जुदा’ किंवा ‘गजवा-ए-हिंद’ काय, हा सर्व आतंकवादाला प्रोत्साहनच देण्याचा प्रकार नव्हे का ?

दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

‘सनातन प्रभात’च्या हिंदुत्वाच्या बाळकडूमुळे माझ्यासारख्या साधकांचा आणि ‘सनातन प्रभात’चा रक्तगट एकच झाला आहे. तो म्हणजे ‘भगवा’, म्हणजेच ‘हिंदुत्वनिष्ठ’ !

गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार, हे ईश्वराने दिलेले दायित्व समजावे !

तुम्ही आपल्या घरसंसाराचे मालक आहात, घरसंसाराचे नेतृत्व करत आहात’, असे मानून घरसंसार चालवा. घरसंसाराच्या मालकाला दुःखी होण्याचा अधिकार नसतो.

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’

गोव्यातील मृत्यूपत्राचे प्रकार आणि कलम २१३ !

‘मृत्यूपत्र लिहितांना अनेकदा अनवधानाने काही त्रुटी किंवा चुका होऊन जातात. एकतर कायद्याची पूर्ण कलमे कुणालाच माहिती नसतात.कायद्यानुसार गोव्यामध्ये मुख्यतः ४ प्रकारची मृत्युपत्रे नोंदवली जातात.