खलिस्तानवादी, अमली पदार्थ, भारतीय वायूसेना आणि चीन यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली भूमिका

भारत सरकार आणि वायूसेना यांनी एकत्रितपणे विमाननिर्मिती करणारी आस्थापने निवडून देशात या विमानांची निर्मिती वेगाने कशी होईल, हे संयुक्तपणे ठरवायला हवे.

हिंदु समाजात द्वेष पसरवून भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका

स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोलाची शक्ती देणारे आद्यस्वातंत्र्यवीर सावरकर !

शरद पवार यांची ही भूमिका सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे राहुल गांधींसह अन्य नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, तसेच सावरकरद्वेषी आतातरी मान्य करतील का ? कि सावरकर यांना कलंकित करण्यासाठी आकांडतांडव करतील ?

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी असणे

ज्‍या राष्‍ट्रात पर्यावरणाच्‍या शुद्धीसाठी नियमित गायीच्‍या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्‍ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्‍येसाठी पशूवधगृहे उघडण्‍याची अनुमती स्‍वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्‍चर्याची गोष्‍ट नाही !

गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांचा कृतज्ञताभाव पहाणार आहोत.

कोहिनूर हिर्‍याविषयीचा इतिहास

ब्रिटिशांची राणी तिच्या प्रजाननांच्या दृष्टीने चांगली असेलही , परंतु तिला भारतात वसाहतवाद असण्याविषयी कोणतीही खंत वाटली नाही , तसेच तिने हा हिरा तिच्या दागिन्यामध्ये बसवला. हे कितपत योग्य आहे ?

यालाच म्हणायचे आहे का ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था ?

सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर ‘सेक्युलर’च्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणार.

मुसलमान शासक ते आताचे भारतीय नेते यांनी हिंदू आणि हिंदूंची मंदिरे यांची केलेली दैन्‍यावस्‍था !

ब्रिटिशांनी आमचे स्‍वत्‍व आणि आमची अस्‍मिता नष्‍ट करण्‍याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्‍वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्‍या नेत्‍यांनी विझवून टाकले. आम्‍हाला बैल बनवले.’

नवहिंदुत्‍वकारांपासून सावधान !

मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्‍यांनी क्रौर्यता आत्‍मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्‍ये महिलांचे बाजार भरत आहेत.

झाशीची राणी लक्ष्मीबाई !

झाशीच्‍या राणीने युद्ध करत असतांना पोटच्‍या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्‍या लक्षात आल्‍यावर ‘आपले शरीर शत्रूच्‍या हाती लागू नये’; म्‍हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.