(म्हणे) ‘पाकिस्तान सिंधु जल वाटप कराराच्या प्रकरणी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करील !’ – Asim Munir
पाकने कुठलीही आगळीक करण्यापूर्वीच भारताने पाकच्या विरोधात कारवाई करून त्याला धडा शिकवला पाहिजे !
पाकने कुठलीही आगळीक करण्यापूर्वीच भारताने पाकच्या विरोधात कारवाई करून त्याला धडा शिकवला पाहिजे !
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार एका मुलीला अपहरण होण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
येथे ४० सहस्रांहून अधिक नागरिक आंदोलन करत होते. ‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’कडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांच्या घडामोडी पहाता बांगलादेश सरकार बांगलादेशी घुसखोरांना परत घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भारतानेही आता या घुसखोरांना हाकलण्यासाठी अन्य पर्याय लागू करणे आवश्यक !
स्फोट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या ‘फतेह स्क्वाड’च्या लढवय्यांनी केंद्रावर चहुबाजूंनी आक्रमण केले आणि जिवंत राहिलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांशी चकमक केली.
जे गेली अनेक देशके भारत सांगत आहे, ते आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करायला हवे !
बांगलादेशाविषयी भारताची भूमिका मवाळ असल्याने तो पाकप्रमाणे डोईजड होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे लज्जास्पद !
भारतीय सैन्य दलाचा गणवेश पालट दर्शवतो की, भारत आता वसाहतवादाच्या वारशातून मुक्त होऊन स्वतःच्या राष्ट्रीय ओळखीवर आधारित आहे. भारत आता सांस्कृतिकरित्या ‘भारतीय’ बनत आहे, ‘आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि स्वतःच्या परंपरेवर आधारित !’
सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जून या दिवशी निवृत्त झाल्यानंतर धीरज सेठ यांनी सैन्यदलप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी सैन्यात वाळवंटी भागापासून ते जम्मू-काश्मीरमधील आतंकवादविरोधी मोहिमांपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.
जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले की, आत्मनिर्भरता आता केवळ एक धोरण राहिले नसून ती राष्ट्रीय सुरक्षेची पायाभूत आवश्यकता बनली आहे. युद्ध किंवा संकट या परिस्थितीत देशाने स्वतःची शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि सैनिकी तंत्रज्ञान यांसाठी इतरांवर अवलंबून राहू नये.