विमानांना मिळत असलेल्या खोट्या धमक्यांवर काय आहे उपाययोजना ?
अशा खोट्या धमक्यांच्या विरोधात गंभीर पावले उचलण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या मालकांना योग्य ती समज मिळावी.
अशा खोट्या धमक्यांच्या विरोधात गंभीर पावले उचलण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या मालकांना योग्य ती समज मिळावी.
आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे बाँबविषयी अफवा पसरवणार्या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.
अशा धमक्या देऊन विमान व्यवस्था उलथवून टाकणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
देशभरातील ९५ विमानांना बाँबने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये २० एअर इंडिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा यांच्या विमानांचा समावेश आहे. याखेरीज ‘स्पाइसजेट’च्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या मिळाल्या आहेत.
‘एअर इंडियाची मुसलमान अधिकारी मेहजबीन यांनी मी पूजा केल्यानंतर कपाळावर टिळा लावण्यापासून रोखले’, असा आरोप चंचल त्यागी यांनी केला आहे.
खासगी आस्थापनांचा मनमानीपणा जाणा ! यावरून ‘खासगी आस्थापनांच्या कारभारावर सरकारी नियंत्रण असणे आवश्यक किती आवश्यक आहे ?’, हे लक्षात येते !
आता विमान प्रवासही असुरक्षित ! अशी धमकी देणार्यांना कारागृहात डांबायला हवे !
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून ११ ऑक्टोबर या दिवशी वायूदलाच्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाची चाचणी करण्यात आली. यासह भारतीय हवाई दलाचे विमान आय्.ए.एफ्.सी.- २९५ धावपट्टीवर चाचणीसाठी उतरले.
बलुच लिबरेशन आर्मीने घेतले बाँबस्फोटाचे दायित्व !
अशा राष्ट्रद्रोही वेबसिरीजवर बंदी का घालण्यात येत नाही ? सरकार अशा प्रकरणात नेहमीच कचखाऊ भूमिका घेत असते, असेच जनतेला वाटते !