
भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून आपल्या देशाविरुद्ध एक नवीन प्रकारचा आतंकवाद चालू झाला आहे. भारतीय विमान आस्थापनांमध्ये अफवा पसरवली जात आहे की, विमानामध्ये किंवा विमानतळांवर बाँब ठेवले आहेत. त्यामुळे विमान आस्थापन, विमानतळे आणि भारत यांची मोठी हानी होत आहे. विमानाचे एक उड्डाण रहित झाले, तर दीड ते दोन कोटी रुपये जादा व्यय येतो. आंतरराष्ट्रीय उड्डाण असेल, तर हाच व्यय ५ ते ६ कोटी रुपये येतो. आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे या बाँबविषयी अफवा पसरवणार्या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
आतंकवाद्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची केली रेकी !