
भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून आपल्या देशाविरुद्ध एक नवीन प्रकारचा आतंकवाद चालू झाला आहे. भारतीय विमान आस्थापनांमध्ये अफवा पसरवली जात आहे की, विमानामध्ये किंवा विमानतळांवर बाँब ठेवले आहेत. त्यामुळे विमान आस्थापन, विमानतळे आणि भारत यांची मोठी हानी होत आहे. विमानाचे एक उड्डाण रहित झाले, तर दीड ते दोन कोटी रुपये जादा व्यय येतो. आंतरराष्ट्रीय उड्डाण असेल, तर हाच व्यय ५ ते ६ कोटी रुपये येतो. आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे या बाँबविषयी अफवा पसरवणार्या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !