Action Against Gold Smugglers : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांची सोन्याची तस्करी करणार्यांवर कारवाई !
विमानतळावर वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
विमानतळावर वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.
टर्मिनलची प्रवासी वहनक्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे; मात्र वर्ष २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली. क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा प्रवासी सुविधांवर परिणाम होत आहे.
भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट ! ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ?
अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
मालदीव आणि भारत यांच्यातील तणावामुळे मालदीवच्या एका १४ वर्षांच्या मुलाचा नाहक मृत्यू झाला. याला मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू उत्तरदायी आहेत. या मुलाला ब्रेन ट्युमर होता.
विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ?
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने धुक्याचा परिणाम वाढला आहे. याचा सर्व प्रकारच्या वाहतुकींवर परिणाम होत आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मान पुन्हा एकदा लज्जेने झुकली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात ‘जी-२०’ परिषदेला उपस्थित झाल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी त्यांचे अधिकृत विमान नादुरुस्त झाले होते.
कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !