Metro Line 8 Approved : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार !

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यास तत्त्वतः संमती देण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे.

Prayagraj Airfare Hike : प्रयागराजसाठी विमानभाडी पोचली लाखाच्या घरात !

सर्वसाधारण सश्रद्ध हिंदु जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याचाच हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने विमानभाढेवाढीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

पोरबंदर (गुजरात) येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

तटरक्षक दलाच्या विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला.

Azerbaijan Plane Crash : विमान अपघातासाठी उत्तरदायी असलेल्यांना शिक्षा करू ! – रशिया

अझरबेजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी या अपघातासाठी रशियाला उत्तरदायी धरले होते.

अझरबैझानचे विमान पाडल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी क्षमा मागितली

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अझरबैझानचे  विमान पाडल्यावरून क्षमा मागितली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि घायाळ नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये विमानाचा मोठा अपघात : १७९ जणांचा मृत्यू  

मुआन येथील विमानतळावरील धावपट्टीवर उतरत असणार्‍या ‘बोईंग ७३७-८०० जेट’ या विमानाचा अपघात होऊन त्यात १७९ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेतला जात आहे.

विमानभाडे ५ सहस्रांहून थेट २२ सहस्र रुपयांवर !

प्रयागराज येथे महाकुंभपर्वासाठी विमानाने जाणे भाविकांना आवाक्याबाहेरचे झाले आहे. विमान आस्थापनांनी विमानाच्या भाड्यात ५ सहस्र रुपयांहून थेट २२ सहस्र रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Air India Stops Halal Meals : एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता हिंदु आणि शीख प्रवाशांना हलाल प्रमाणित जेवण दिले जाणार नाही !

केवळ एअर इंडियाच का ? सर्व विमान वाहतूक आस्थापने, तसेच रेल्वे, बस आदी सरकारी वाहतूक व्यवस्थांमध्येही असाच निर्णय झाला पाहिजे !

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आल्यास वाढवण विमानतळाचा निर्णय घेऊ ! – पंतप्रधान

‘‘एवढे सर्व करत आहात, तर तिथे एक विमानतळही द्या.’ जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल, आचारसंहिता संपेल, तेव्हा वाढवण येथील विमानतळाविषयी निर्णय घेऊ, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.