हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !

आतापर्यंतच्या लेखात आपण ‘कोरोना महामारीच्या काळात चालू केलेले अभिनव ऑनलाईन उपक्रम, दळणवळण बंदीच्या काळात हरिद्वार कुंभमेळ्यात केलेले हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य आणि कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर हिंदूसंघटनाचे कार्य गतीमान होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग ३)

संतांना शांतीचे प्रतीक (पुतळे) का म्हणतात ?

‘संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले इत्यादी संत शांत आणि पराकोटीची प्रीती करणारे का असतात ? माझ्यासारख्या साधकांनी त्यांच्यासारखे होण्यासाठी काय करायला हवे ?’

साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवून त्यांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवला आणि त्यांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी सर्वत्रच्या साधकांना धर्मशिक्षण दिले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

मी आश्रमात आल्यावर मला देवयुगात आल्यासारखे वाटले. इथे पावित्र्य, आपुलकी, सुसूत्रता आणि सात्त्विकता बघायला अन् अनुभवायला मिळाली.’

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

‘२९.१०.२०२४ या दिवशी ‘धनत्रयोदशी’ आहे. ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी ! या दिवशी मनुष्याचे सुरळीतपणे पोषण होण्यासाठी साहाय्य करणार्‍या धनाची (संपत्तीची) पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या दृष्टीने धनत्रयोदशीपासून नववर्षाला आरंभ होत असल्याने ते या दिवशी तिजोरीचे पूजन करतात. सत्कार्याला धन अर्पण करणे, हीच लक्ष्मीची खरी पूजा होय.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नम्र विनंती !

‘माझिया मराठीचे नगरी…’

अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेसाठी केंद्राकडून निधी मिळतो. तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. भाषेच्या संवर्धनासाठी नव्या वाटा उपलब्ध होतात.

खलिस्तानची मागणी : इतिहास आणि घटनाक्रम !

भारताने आता आक्रमकता दाखवून खलिस्तानी आतंकवादी अन् भारताबाहेरील समर्थक यांच्यावर धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते.